जैन समाजाने एक चांगला निर्णय घेतला
जैन समाजाने एक चांगला निर्णय घेतला जैन समाजातील कोणाच्याही लग्नात ६ पदार्थांपेक्षा जास्त पदार्थ असतील तर त्या लग्नात वधू वरांना फक्त आशिर्वाद द्यायचे परंतु जेवण करायचे नाही, आणि मग कालंच याचे अनुकरण करत अग्रवाल समाजानेही वरील निर्णय राबवायचे ठरले आहे. याबरोबरचं लग्न पत्रिका छपायची नाही तर फक्त WhatsApp व फोन द्वारे निमंत्रण द्यायचे खास निर्णय … Read more