लग्न लग्न म्हणजे काय असतं?

लग्न लग्न म्हणजे काय असतं?

लग्न लग्न म्हणजे काय असतं? त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतंतिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं. लग्न लग्न म्हणजे काय असतं? त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यांत पाणी तरळतंतिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं. लग्न लग्न म्हणजे काय असतं? तिने चहा केला तर त्याला सरबत हवं असतंत्याने गजरा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं. … Read more

लग्न म्हणजे नेमकं काय विनोदि कवीता

pexels-kumar-saurabh-1456613

लग्न म्हणजे नेमकं काय विनोदि कवीता ‘लग्न’ हे सुंदर जंगल आहे. जिथे ‘बहादुर वाघांची’ शिकार, मोहक हरिणी करतात… लग्न म्हणजे – ‘अहो ऐकलंत का ?’ पासुन ते‘बहिरे झालात की काय ?’ पर्यंतचा प्रवास. लग्न म्हणजेच –‘तुझ्यासारखे या जगातकुणीच नाही’ पासून ते, ‘तुझ्या सारखे छप्पन बघितलेत’पर्यंतचा प्रवास… लग्न म्हणजे –‘तुम्ही राहू द्या’ पासुन ते ‘तुम्ही तर … Read more

Beautiful Marriage Quotes In Marathi

Beautiful Marriage Quotes In Marathi

Beautiful Marriage Quotes In Marathi विवाहित जोडप्याचे लग्न शायरी मराठीत सप्तपदीच्या सात फेऱ्या घेताना ची वाचणे जरी पाळली नाहीत तरी त्या वचनानं प्रमाणे जगायचं असतं…अगदी कुठल्याही परिस्तिथी मध्ये ‘मी कायम तुझ्यासोबत राहीन ‘ हे फक्त बोलून न दाखवता वेळ आल्यावर ते खार करून दाखवायच असतं . नात एवढं घट्ट पाहिजे की समोरच्याने तुमच्याकडे बघितल्यावर बोलले … Read more

लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश (Wedding Wishes in Marathi)

रिसोर्ट मे विवाह नई सामाजिक बीमारी

लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश वधुवर यांना देण्यासाठी शुभेच्छा मित्रांनो, लग्न हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वपूर्ण घटक असून, तो एक मंगलमय क्षण  आहे. हा क्षण प्रत्येक व्यक्तींच्या आयुष्यात एकदा येतच असतो. लग्न म्हणजे काय तर दोन अनोळखी कुटुंब एकत्रित येऊन नवीन नाती निर्माण करणे.  तसचं, दोन अनोळखी मन एकत्रित जुळवणे. आपल्यापैकी सर्वांच्याच आई वडिलांची इच्छा असते … Read more

प्री-वेडिंग फ़ोटो शूट वर बंदी वेळेवर लग्न लावणे गरजेचे!

प्री-वेडिंग फ़ोटो शूट

प्री-वेडिंग फ़ोटो शूट प्री-वेडिंग फोटो शुटवर बंदी वेळेवर लग्न लावणे गरजेचे! बदलत्या काळात आणि आधुनिक युगात सामाजिक, सांस्कृतिक, पारंपारिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. विवाह संस्कार हा ‘सोळा संस्कारां’मधील एक संस्कार. परंतू यातसुध्दा काळानुरूप मोठ्या प्रमाणावर अनावश्यक ‘बदल’ झाले आहेत. भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि यातील ऋुतूमानावर कृषि क्षेत्र अवलंबून असून त्या पध्दतीने … Read more

अनैतिक संबंध विवाहबाह्यसंबध एन्जॉय की एन्ड जॉय?

अनैतिक संबंध

विवाहबाह्य अनैतिक संबंध विवाहबाह्यसंबध एन्जॉय की एन्ड जॉय? Extra Marriage Affair अलिकडेच “विवाहितांची आनंददायी रिलेशनशीप” हा लेख माझ्या वाचनात आला, ज्यात “विवाहित स्त्री-पुरुषसुद्धा त्यांची विवाहबाह्य रिलेशनशीप एन्जॉय करू शकतात. त्याला आता व्यभिचार समजले जात नाही.” असं म्हणत विवाहबाह्य संबंधांची गरज व महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला स्पष्टपणे दिसत होता. “विवाहसंस्थेच्या माध्यमातून माणसाच्या भावनिक गरजा पूर्ण … Read more

श्री. उदय गाडगीळ पुणेकर पर्यावरण प्रेमी व्यक्तिची ही अप्रतीम संकल्पना!  

श्री. उदय गाडगीळ पुणेकर पर्यावरण प्रेमी व्यक्तिची ही अप्रतीम संकल्पना!  

मुलीच्या लग्न पत्रिका  रुमालावर पत्रिका छापून वाटल्या. ही पत्रिका दोनदा धुतल्यावर रुमाल म्हणून वापरता येते.  त्यांना ही पत्रिका सँपल म्हणून पंतप्रधान ऑफिस मोदींना पाठवली आणि या अभिनव पर्यावरणपूरक संकल्पनेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचली.  मा. पंतप्रधान कार्यालयाने याची  केवळ दखलच घेतली नाही तर अभिनंदनपर पत्रही पाठवले.  आता या संकल्पनेचा प्रसार केला पाहिजे आणि समाजमान्यताही मिळवून दिली पाहिजे!  … Read more

छत्रपती शिवाजीमहाराज व महाराणी सईबाई यांचा विवाह

छत्रपती शिवाजीमहाराज व महाराणी सईबाई यांचा विवाह

छत्रपती शिवाजीमहाराज व महाराणी सईबाई यांचा विवाह १७ एप्रिल १६४०  आनंदाने मनात काही आडाखे बांधून मोठ्या निश्‍चयाने भोसल्यांच्या घरात प्रवेश केला होता. शिवछत्रपतींना मिळालेल्या यशाचे बरेचसे श्रेय जिजामातेच्या शिकवणीकडे व मार्गदर्शनाकडे जाते तेवढेच श्रेय सईबाई राणीसाहेबांच्या त्यागाकडे जाते .सईबाईराणीसाहेब म्हणजे शिवाजी महाराजांच्या गृहिणी ,सचिव ,सखी व प्रिया होत्या. सईबाई राणीसाहेबांचे स्वराज्याच्या सुरुवातीच्या कार्यकाळात राजांशी लग्न झाले … Read more

वयात आलेल्या मुलां मुलींना लग्न जुळवतांना स्वातंत्र्य द्या

वयात आलेल्या मुलां मुलींना लग्न जुळवतांना स्वातंत्र्य द्या

वयात आलेल्या मुलां मुलींना लग्न जुळवतांना स्वातंत्र्य द्या लग्न ही प्रत्येक मानवाच्या जीवन प्रवाहातील अविभाज्य घटना असते.मुलगा अथवा मुलगी वयात आली की त्यांना त्यांच्या भवितव्याची जाणीव करुन द्यावी . जबाबदारी समजून सांगावी. जिच्या बरोबर, ज्याच्या बरोबर संसार करायचा तो किंवा ती कशी असावी हे, मुलामुलीला समजून सांगावे व तद नंतर  त्यांनाच त्यांचा जीवन प्रवाहाचा जोडीदार निवडू द्यावा … Read more