प्री वेडिंग केलच पाहिजे का?
‘प्री वेडिंग केलच पाहिजे का?’ संजय धनगव्हाळ(अर्थात कुसूमाई) विवाह म्हणजे एक संस्कार विवाह म्हणजे एक संस्कार,म्हणून भारतीय संस्कृतीत विवाहाला खूप महत्त्व दिले गेले आहे.देव देवतांपासून तर आजतागायत विवाह प्रथा ही परंपरागत सुरूच आहे.रीतिरिवाजा प्रमाने विवाह संस्कार होत असतात. विवाह म्हणजे दोन कुटूंबाचे मिलन, एकमेकांचे एकमेकांशी नातेसंबंधी जुळने.मुला मुलीच्या नव्या आयुष्याला सुरुवात होणे.यानिमित्ताने दोन कुटूंब कायमचे … Read more