भविष्याची काळजी वाटणं आणी आजच्या धोकादायक काळामूळे लग्नासाठी मुलीच्या जास्त अपेक्षा असण तितकंसं चुकीचं नाही

मराठी उखाणे

भविष्याची काळजी वाटणं आणी आजच्या धोकादायक काळामूळे लग्नासाठी मुलीच्या जास्त अपेक्षा असण तितकंसं चुकीचं नाही आज लग्नासाठी मुली मिळत नाही किंवा मुलीचं जास्त अपेक्षा ठेवतात असे सल्ले (टोमणे ) मुलींना सतत देत असतात पण मुली अश्या का वागतात हे पण विचारात घ्यावे लागेल. मुला कडील लोकं हे फक्त मुलीचा होकार मिळेपर्येंत आदर्श अन आधुनिक कुटुंब … Read more

रौप्य महोत्सवी वधू-वर मेळावा

रौप्य महोत्सवी वधू-वर मेळावा

रौप्य महोत्सवी वधू-वर मेळावा … नानाभाऊ माळी स्वप्न कधीचे मनात माझ्या………आज साकार झाले शिकूनी बाई उपवर झाले …..वधू-वर मेळाव्यास आले! शिक्षण नोकरी स्थिर होता ……….मी मलाच उभे केलेमाझं लग्नाळूचं वय बाई ……वधू-वर मेळाव्यास आले! आई बाबा अन माझी पसंती……….वर शोधण्यासीं आले स्वप्न कधीचे मनात माझ्या……वधू-वर मेळाव्यास आले! मुलाखतीनें परीचय होतो ……..वरती स्टेजवर गेलेनिरखूनी पाहती अनंत … Read more

रिसोर्ट मे विवाह नई सामाजिक बीमारी

रिसोर्ट मे विवाह नई सामाजिक बीमारी

रिसोर्ट मे विवाह नई सामाजिक बीमारी कुछ समय पहले तक शहर के अंदर मैरिज हॉल मैं शादियाँ होने की परंपरा चली परंतु वह दौर भी अब समाप्ति की ओर है।अब शहर से दूर महंगे रिसोर्ट में शादियाँ होने लगी हैं। #शादी के 2 दिन पूर्व से ही ये रिसोर्ट बुक करा लिया जाते हैं और … Read more

भारतीयांनी नवीन बदल हे स्विकारून अनिष्ट पद्धति बंदकरण्याच्या घेतलेल्या निर्णयाच स्वागत

Marathi Wedding Photos

भारतीयांनी नवीन बदल हे स्विकारून अनिष्ट पद्धति बंदकरण्याच्या घेतलेल्या निर्णयाच स्वागत मराठा समाज बांधवांना माना प्रमाने सन्माप्रमाने सर्वांना जय भारत,जय भारती छ. संभाजी महाराज नगर मधील जैन व अग्रवाल आर्थिक दृष्टिने सधन समाज या समाजातील भारतीयांनी नवीन बदल हेस्विकारून अनिष्ट पद्धति बंद करण्याच्या घेतलेल्यानिर्णयाच स्वागत त्या सर्व भारतीयांच अभिनंदन! समाजात विवाह वेळी पुर्वापार चालत आलेल्या … Read more

जैन समाजाने एक चांगला निर्णय घेतला

जैन समाजाने एक चांगला निर्णय घेतला जैन समाजातील कोणाच्याही लग्नात ६ पदार्थांपेक्षा जास्त पदार्थ असतील तर त्या लग्नात वधू वरांना फक्त आशिर्वाद द्यायचे परंतु जेवण करायचे नाही, आणि मग कालंच याचे अनुकरण करत अग्रवाल समाजानेही वरील निर्णय राबवायचे ठरले आहे. याबरोबरचं लग्न पत्रिका छपायची नाही तर फक्त WhatsApp व फोन द्वारे निमंत्रण द्यायचे खास निर्णय … Read more

पगाराचे आकडे आणि शिक्षणाच्या अटीचा मुलींनी आग्रह न धरता योग्य वयात लग्न करावे

Marathi Matrimonial Problem

पगाराचे आकडे आणि शिक्षणाच्या अटीचा मुलींनी आग्रह न धरता योग्य वयात लग्न करावे मुलीचे लग्न लांबणीवर मुलगा आय टी क्षेत्रातील असावा, पगार लाखात असावे, स्वतःचा फ्लॅट, छोटे कुटुंब तेही पुण्यातील मुलगा अशा अपेक्षेमुळे मुले मुलीचे लग्न लांबणीवर पडत आहे. पूर्वी वय १८ ते २५ च्या आत होणारे लग्न अलिकडे या हट्टापायी ३० ते ४० वर्षापर्यंत … Read more

दारू पिणाऱ्यांशी आपल्या मुलीचा विवाह करू नका केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री कौशल किशोर

दारू पिणाऱ्यांशी आपल्या मुलीचा विवाह करू नका केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री कौशल किशोर

दारू पिणाऱ्यांशी आपल्या मुलीचा विवाह करू नका केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री कौशल किशोर माझ्या मुलाचा दारूच्या व्यसनापायी मृत्यू झाला. त्याला आम्ही वाचवू शकलो नाही. आमच्या कुटुंबातील हा अनुभव लोकांनी लक्षात घ्यावा. दारूचे व्यसन असलेल्या मुलाशी माता-पित्यांनी आपल्या मुलीचा विवाह करू नये असे कळकळीचे आवाहन केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री कौशल किशोर यांनी लोकांना केले आहे. एका कार्यक्रमात ते … Read more

विवाह संसार परीस आहे

Fascinating facts about Indian weddings

विवाह संसार परीस आहे नानाभाऊ माळी विवाह सुखाचं स्वप्न असतं!गुरफटण्याचं माध्यम असतं!पती-पत्नीने एकमेकांचा आदर- सन्मान देण्याची पवित्र रीत असतें!रेशीम गाठ असतें!वारसाला अधिकारीक जन्म देणारं माध्यम असतं!विवाह संसाराचा मुहूर्त असतो!विवाह बंधन असतं चरित्र्याचं!पावित्र्याचं सुगंधी चंदन असतं!पाप कृतीस स्थान नसतं,शुद्ध चारीत्र्याचा पक्का ठसा असतो!त्यातून संसार वेल वाढत असतें!दोन विश्वासू,श्रद्धाळू मनांचीं वाटचाल असतें,समर्पित भावनांची गुंफण असतें!शरीरासोबत भावनेचीं कदर … Read more

बेटा लग्न कसे लावू म्हणत शेतकऱ्यानं केली आत्महत्या

शेतकऱ्यानं केली आत्महत्या

बेटा लग्न कसे लावू म्हणत शेतकऱ्यानं केली आत्महत्या बेटा लग्न कसे लावू म्हणत शेतकऱ्यानं केली आत्महत्या’ ही बातमी वर्तमानपत्रात वाचली अन् मन सुन्न झालं. पैसे नाहीत म्हणून आपल्या तरुण मुलींचं लग्न कसं होणार या चितेनं कर्जबाजारी शेतकरी बापावर जो या जगाचा पोशिंदा म्हणविला जातो त्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते. या घटनेवरून लक्षात येतं की, एकीकडे … Read more

पंडित मिश्रा यांचे पालकांना आवाहन पॅकेज पाहू नका तर मुलीला आनंदी ठेवणारा वर शोधा

Khandeshi Marriage खान्देशी लग्न

पंडित मिश्रा यांचे पालकांना आवाहन पॅकेज पाहू नका तर मुलीला आनंदी ठेवणारा वर शोधा सध्याचा काळ बिकट झाला आहे पालक आपल्या मुलीसाठी वर शोधताना मुलाला किती पॅकेज आहे, तो किती धनवान आहे. हे सर्व पाहिले जाते. मात्र, धनवान असतानाही अनेकदा मुलाच्या व्यसनांमुळे मुलीचे आयुष्य खराब होते. त्यामुळे आपल्या मुलींसाठी वर शोधताना केवळ पॅकेज पाहू नका, … Read more