समस्या लग्न जमण्याची व टिकवण्याची

Marathi Matrimonial Problem

समस्या लग्न जमण्याची व टिकवण्याची समाजातील मुला- मुलींच्या संख्येतील असमतोलामुळे मुलांचे लग्न जमणे महाकठीण झाले आहे. काही पालक या समस्येवर मात करून मुलाचे लग्न जमवण्याचा प्रयत्न करतात. त्यात यशस्वी होतात. पण पुढे ते लग्न टिकेल की नाही या विचाराने हैराण होतात. Marathi Matrimonyचर्चेत:-अर्जुन ताकाटे, ९४२३१२६०४७ एक दशकापूर्वी समस्या जसजसा काळ बदलतो तसतशा समाजाच्या गरजा व … Read more

विवाह संस्कार

Marriage rites

विवाह संस्कार आपण बयाचवेळा संस्कारांच्या गोष्टी करतो, पण हे संस्कार म्हणजे नक्की काय ? संस्कारांची गरज काय ? या संस्कारांची गरज काय ? यावर आज आपण विचार करू. मूलत: संस्कार म्हणजे काहीतरी चांगलं करणे, अशी जनसामान्यात भावना आहे. ज्याने माणूस स्वतःची, कुटुंबाची आणि पर्यायाने समाजाची प्रगती साधू शकतो. शास्त्राने संस्कारांची परिभाषा अगदी समर्पकपणे अशी केली … Read more

मुला मुलींची लग्न जमणे अवघड अन टिकणेही मुश्कील

Indian bride

मुला-मुलींची लग्न जमणे अवघड अन टिकणेही मुश्कील एकविसाव्या शतकातील गंभीर समस्या बदलती मानसिकतादोघांचे विचार पटत असतील तरच एकत्र रहा. स्वभाव वेगळे आहेत, एकमेकांचे पटत नाही, असे वाटले तर वेगळे व्हा, अशी संकल्पना रुजत आहे. सामाजिक बदलआज मुली उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहहेत. आता मी सक्षम आहे तर मी का सहन करायचे, असे मुलींचे म्हणणे असते. … Read more

धास्तावलेल्या वर माया अचंबित वर

Maratha matrimony

धास्तावलेल्या वर माया अचंबित वर ‘मुलीचं लग्न’ हा पालकांसाठी एके काळी चिंतेचा विषय होता. आज चित्र नेमकं उलट झालं आहे, आणि हा बदल पचवणं वरपक्षासाठी अवघड जात आहे. हे नेमकं काय आहे? महेंद्र कानिटकर, विवाह संस्थेचा पूर्ण वेळ संचालक म्हणून काम करायला मी एक जानेवारी २००१ पासून सुरवात केली. त्या वेळी मुलीचे लग्न (त्या वेळी … Read more

वधूपक्षाच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करताना वरपित्याची होतेय दमछाक शेतकरी मुले लग्नासाठी काठावर पास

Maratha matrimony

वधूपक्षाच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करताना वरपित्याची होतेय दमछाक शेतकरी मुले लग्नासाठी काठावर पास गेवराई घळाटा तालुक्याला बारा वाटा मागासलेला तालुका म्हणून ओळख आहे. तालुक्यातुन नाथ धरणाचे पाणी काही भागातुन वाहात आहे तर काही ठिकाणी अल्पशा प्रमाणात सिंचनाची व्यवस्था आहे. औद्योगिक क्षेत्र नाही, पर्यटन स्थळे नाहीत शेकडो गावे असलेला आणि लाखो लोकसंख्या असलेला हा तालुका. येथे … Read more

लव्ह मॅरेज Vs अरेंज्ड मॅरेज

a wedding photography of a bride and groom on their wedding day

लव्ह मॅरेज Vs अरेंज्ड मॅरेज Love Marriage Vs Arranged Marriage लव्ह मॅरेज म्हणजे पुष्कळ दिवस प्रेम.. लव्ह मॅरेज म्हणजे पुष्कळ दिवस प्रेम.. आणि एक दिवस लग्न ! अरेंज्ड मॅरेज म्हणजे .. एक दिवस लग्न आणि पुष्कळ दिवस प्रेम ! लव्ह मॅरेज म्हणजे .. लग्नाआधी हातात हात घालून फिरायचे अरेंज्ड मॅरेज म्हणजे.. चुटपुटत्या स्पर्शासाठी झुरायचे ! … Read more

लग्न म्हणजे नेमके काय?

man and woman holding wedding rings

लग्न म्हणजे नेमके काय? लग्न’ हे सुंदर जंगल आहे जिथे ” बहादुर वाघांची ” शिकार मोहक हरिणी करतात !! लग्न म्हणजे “अहो ऐकलंत का ?” पासुन ते “बहिरे झालात की काय ??” पर्यंतचा प्रवास .!! लग्न म्हणजेच “तुझ्यासारखे या जगात कुणीच नाही” पासुन “तुझ्या सारखे छप्पन बघीतलेत” !! पर्यंतचा प्रवास लग्न म्हणजे “तुम्ही राहु द्या” … Read more

आली लग्न घटी समीप नवरा

indian bride

आली लग्न घटी समीप नवरा ज्यांनी यथासांग पार पडणारी लग्न पाहिलीत, त्यांना मंगलाष्टका नक्कीच आठवत असेल; पण आताशी मुहूर्त अचूकपणे साधणे आऊटडेटेड होत चालल्यामुळे घटका भरणे’ ही गोष्ट फक्त वाक्प्रचारातच एकायला मिळते. जेव्हा मनगटावर बांधायची किया भिंतीवर टांगायची पड़चाळ आपल्याकडं यायची होती तेव्हा वेळ पाहण्यासाठी घटिकापात्र’ नावाचे एक साधं सोपं उपकरण आपल्याकडे वापरल जायचं. पाण्यानं … Read more

लिव्ह इन रिलेशनशिप आणि डायव्होर्सच्या वाढत्या माॅडर्न ट्रेंड

Marathi Matrimonial Problem

लिव्ह इन रिलेशनशिप आणि डायव्होर्स इ.इ. च्या या वाढत्या माॅडर्न ट्रेंड च्या काळात अजुनही शहरी भागातील विवाहीतां साठी तुम्हांला शहामृगाच्या बाबतीतली एक गोष्ट माहिती आहे का ?? नर किंवा मादी शहामृग आयुष्यात एकदाच आपल्या साथीदारची निवड करतात….साथीदार मिळाला कि ते जिवंत असेपर्यंत एकमेकांबरोबरच राहतात, एकमेकांची साथ सोडत नाहीत,,,पण जंगलात रहाताना जर एकाचा मृत्यू झाला, काही … Read more


लग्नाचा वयाच्या मुली असलेल्या आईनी जरूर वाचावे विचार करावा

Marathi Matrimony

लग्नाचा वयाच्या मुली असलेल्या आईनी जरूर वाचावे विचार करावा एक सुंदर पत्र Marathi Matrimonyसध्याच वैवाहिक जीवन खूपच तणावग्रस्त झाले आहे नवरा-बायको दोघांच्याही एकमेकांकडून अपेक्षा गगनाला भिडल्या आहेत .प्रत्येकालाच आपलं म्हणणं, करिअर महत्त्वाचं वाटतं, घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. हे वाढतं प्रमाण बघितलं की वाटतं हा काळ विवाह संस्थेच्या अग्निपरीक्षाच असला पाहिजे.अशा बऱ्याच शंका, धास्ती ज्या मुली … Read more