विवाह एक भीषण परिस्थिती
विवाह एक भीषण परिस्थिती आजच्या युगात, विवाह न झालेल्या वयस्कर तरुण-तरुणींची संख्या वाढत चालली आहे. वृद्धापकाळात आधाराला कुणी न राहिल्यास, वृद्धाश्रमात जाण्याची किंवा एकाकी आयुष्य काढण्याची वेळ येऊ शकते. अपेक्षांचे ओझे बाळगून भविष्याचा विचार न करणाऱ्या या पिढीने स्वतःसह पालकांना देखील चिंता वाढवली आहे. मुला-मुलींचे लग्न झाल्यावर पालकांची गृहस्थाश्रमाची जबाबदारी संपते, आणि पुढील पिढीकडे सूत्रे … Read more