मराठा समाजाचा विवाह पध्दत बदलण्याचा परिवर्तनशील निर्णय
मराठा समाजाचे परिवर्तनशील निर्णय पूर्वीच्या आणि आताच्या विवाह पध्दतीत खूप फरक आहे. पूर्वी दूरवर जाणे, येणे शक्य नसल्याने मुला-मुलींचे विवाह पंचक्रोशीतच होत असत. बैल गाड्यांचा प्रवास होता. त्यामुळे वन्हाड आटोपशीर असायचे. परिणामी मुलीकडे नवरदेवाला घेऊन जायचे असले तरी मुलींच्या पालकांना फार चिंता नसायची. व्यवस्थापन सोपे जाते असे. जेवणावळी होत्या पण आचारींचे काहीच काम नसे. गावातील … Read more